Search This Blog

Thursday, October 13, 2011

वनवास मोक्ष

संसाराचा वनवास सायंकाळी का सोसावा ?
जन्मदात्या पित्यास पुत्रच पुर्ण विसरावा ?
ऐसे होण्यापेक्षा वानप्रस्थ का न स्विकारावा ?
संसारातच अडकल्यास मोक्ष कधी मिळवावा ??
-
प्र*
( सर्व वृद्ध मात्या पित्यांनी नातवांचे तोडं पाहून २-३ वर्ष मजेत घालवून.... मोक्ष प्राप्ती साठी वानप्रस्थ स्विकारुन एकांतात जाणे अपेक्षित किंवा चार धाम यात्रेस जाणे अपेक्षित परंतु अश्या प्रकारे मोहमायेपासून दूर न गेल्याने दुःख प्राप्त होत आहे... ऐसे करण्याने मानव जन्माचे प्रयोजन साध्य होऊ शकते...
अन ऐसे न करण्याने नरक यातना भूतलावरच सुरु होतात....
तात्पर्य. => संसारात रमून न जाता पाय काढता घ्यावा असा शास्रादेश आहे !!)
12 Oct 2011 Tuesday at 7:27pm · Like

No comments:

Post a Comment